शेतकरी आत्महत्या.! अतिवृष्टीमुळे पिकं उध्वस्त पुर्णेत शेतकऱ्याची रेल्वेसमोर उडी;थेट मृत्यूकडे प्रवास!
तालुक्यातील मरसुळ गावावर शोककळा;चुडावा पोलीसांत घटनेची नोंद… पूर्णाता.४(प्रतिनिधी)तालुक्यातील मरसूळ गावात आक्रोश व्हावा अशी हृदयद्रावक घटना घडली आहे.सबंध गाव अक्षरशः शोकसागरात बुडाले आहे.आयुष्यभर कष्ट करून संसार हाकणारा, वयाच्या साठीतही हातात कुऱ्हाड … Read More










