जिल्हा कचेरीवर धडकला आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा
-राज्यपालांना पाठविले मागण्यांचे निवेदन परभणी/प्रतिनिधीराज्यभरातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिक्षण, जात पडताळणी, वसतिगृह, शिष्यवृत्ती, रोजगार आणि मूलभूत शैक्षणिक सुविधांसाछी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आदिवासी विकास विभागाच्या योजनांची … Read More









