शासकीय धोरणचं शेतीच्या अधोगतीस जबाबदार-जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड
पूर्णा (प्रतिनिधी) –भारतीय शेतीच्या अधोगतीस सरकारी धोरणे आणि निसर्गाची अवकृपा जबाबदार आहे.त्यामुळे सेंद्रिय शेतीचे आणि व्यावसायिक शेतीचे ज्ञान अवगत करून स्त्री पुरुष समानतेने शेती व्यवसाय समृद्ध केला पाहिजे तरच ग्रामीण … Read More










