अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा-शिवसेना (उबाठा)ची मागणी
पुर्णेत शिवसेनेचे ता.प्र.काशिनाथ काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलं तहसीलदारांना निवेदन पुर्णा,ता.१६ (प्रतिनिधी) मागील आठवडाभर सुरू असलेल्या अतीवृष्टीच्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे करून … Read More











