काव्यलेखन स्पर्धेत कवी उमेश बाऱ्हाटे प्रथम
पूर्णा (प्रतिनिधी) रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रचना प्रकाशन साहित्य समुह आरमोरी जि. गडचिरोलीच्या वतीने आयोजित काव्य लेखन स्पर्धेत पूर्णेतील कवी उमेश बाऱ्हाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. … Read More










