मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी ऋषिमुनींनी कर्मयोगाचे मार्गदर्शन केले-श्रीमद जगद्गुरु हंपी विरुपाक्ष
श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील आशीर्वचन पूर्णा(प्रतिनिधी)” फळाची अपेक्षा न करता कार्य करण्याची प्रेरणा भारतीय संस्कृती देते. श्रेष्ठ ऋषिमुनींनी मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी कर्मयोगाचे मार्गदर्शन केले. त्यातील अनेक बाबींचे सखोल व समर्पक … Read More