महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका;पुर्णेतील कळगांवात शॉर्टसर्किट मुळे १४ एकर ऊस जळाला,३० लाखांचे नुकसान..!
पूर्णा ता.५ (प्रतिनिधी)तालुक्यातील अजदापूर येथे काही दिवसांपूर्वी तार तुटून साडेचार एकर ऊस जळाल्याची घटना घडली होती.ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रविवारी … Read More