बळीराजावर दुबार पेरणीचे संकट;पूर्णे १५ दिवसांपासून पावसाची ओढ
पूर्णा ता.२४ (प्रतिनिधी) मान्सुनपुर्व पावसाने धडाक्यात हजेरी लावली. मृगात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली.मात्र १५ दिवसांपासून पूर्णा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला असून असून, दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांचे डोळे … Read More