गाय,गंगा,गायत्री व गीता हे भारतीय संस्कृतीचे मानबिंदू त्याचे जतन व्हावे.– पंडित भगरे गुरुजी.
पूर्णा(प्रतिनिधी) गाय,गंगा,गायत्री व गीता हे भारतीय संस्कृतीचे मानबिंदू आहेत .त्याचे जतन करावे.आजच्या काळात नद्यांचे प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे.प्रत्येक गंगा स्वच्छ असली पाहिजे,अशी अपेक्षा भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी … Read More











