मानवांच्या कल्याणासाठी संतांनी कार्य केले-डॉ.सुनीलदत्त गवरे
पूर्णा ता.८ (प्रतिनिधी) “मानवी जीवनाचे खरे कल्याण व्हावे यासाठीच महाराष्ट्रातील संतांनी कार्य केले. प्रत्येकाने अहंकार गाळून मानव सेवेची कास धरली पाहिजे, यातच खरी ईश्वरभक्ती आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे … Read More











