अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या-पुर्णेत शिवसेनेचे तहसीलदारा दिले निवेदन
पूर्णा ता.८ (प्रतिनिधी) : तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी तसेच कर्जमुक्तीच्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान विद्यमान तसेच … Read More










