जीव गेला तरी बेहत्तर पण शक्तीपीठ मार्गासाठी जमीन देणार नाही

परभणीत जमीन अधिग्रहण मुद्दा पेटला;पोखर्णी येथे पार पडलेल्या जिल्हा समन्वय समीतीच्या बैठकीत शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय परभणी ता.२८(प्रतिनिधी)परभणीत प्रस्तावित नागपूर-कोल्हापूर(शक्तीपीठ मार्गाच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा पेटला असून, ता.२७ नृसिंह पोखर्णी येथे पार … Read More

पायी दिंडीतील वारकर्‍याचा अपघाती मृत्यू

मयत वारकरी पूर्णा तालुक्यातील महागाव येथील रहिवाशी;जेजुरी येथे घडली दुर्देवी घटना;शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. पूर्णा ता.२७(प्रतिनिधी)परभणीच्या ताडकळस येथुन जवळच असलेल्या महागाव येथील एका तरुण वारकर्‍याचा जेजुरी येथे अपघात होऊन पायी दिंडीतच … Read More

ज्वेलर्सचे दुकान फोडले ५ लाखांचा ऐवज पळवला

परभणी शहरातील गजबजलेल्या गांधी पार्क येथील घटना;चोरट्यांचे पोलीसांना आवहान ; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल परभणी ता.२७/(प्रतिनिधी) शहरातील नानलपेठ पोलिसांच्या हद्दीतील गजबजलेल्या गांधी पार्क बाजारपेठ परिसरातील एका सराफा ज्वेलर्स या दुकानाचे … Read More

ग्रंथासोबत नातं जोडल्यास जीवन विकसित होते-कुलगुरू डॉ.अशोक महाजन

पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी) ग्रंथासी नातं जोडून कठोर परिश्रम केले तरच जीवन विकसित होते, परिश्रमाने प्रत्येकालाच आपल्यामधील असलेल्या कौशल्याची सिद्धता करता येते असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र – … Read More

सेवानिवृत्त सपोउपनि भगवानराव जाधव बामणीकर यांचं निधन

पूर्णा(प्रतिनिधी) सेवानिवृत्त सपोउपनि भगवानराव जाधव बामणीकर ह.मु.छत्रपती संभाजीनगर यांचं ता.२५ रोजी पहाटे ५;४५ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले असून मृत्युसमयी त्यांचं वय ७५ वर्षे होतं.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे कर्तव्यदक्ष पोलिस … Read More

१५ जुलैपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून घ्या-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

पूर्णा ता.२५( प्रतिनिधी)•परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेत पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास त्यांना शून्य टक्के व्याजाने नव्याने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे अन्यथा जास्त व्याज दर भरावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी १५ जुलैपूर्वी … Read More

राज्यात नवी सुधारित पीक विमा योजना लागू .! जाणून घ्या बदल

मुंबई ता.२५(प्रतिनिधी) Crop Insurance Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाने २०२५-२६ या कृषी वर्षासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून, उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय … Read More

रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री,१ जुलैपासून प्रवास महागणार

संपादकीय/(ता.२५ जुलै )Indian Railways’ Passenger Fare Hike: भारतीय रेल्वे १ जुलै २०२५ पासून नवीन भाडे दर लागू करणार आहे, त्यामुळे सामान्य आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना थोडा जास्त खर्च करावा लागणार … Read More

समाज भुषण पुरस्कार हा पुर्णेच्या मातीतील माणसांचा सन्मान होय

पूर्णा, ता.२४ (बातमीदार )भगवान बुद्धांमुळे भिक्खुंचा सन्मान होत आहे.शासनाने दिलेला समाज भुषण पुरस्कार हा पुर्णेच्या मातीतील माणसांचा सन्मान होय अशी भावना व्यक्त केली. हा पुरस्कार माझा नसुन सर्व पूर्णेकरांचा असल्याचे … Read More

बळीराजावर दुबार पेरणीचे संकट;पूर्णे १५ दिवसांपासून पावसाची ओढ

पूर्णा ता.२४ (प्रतिनिधी) मान्सुनपुर्व पावसाने धडाक्यात हजेरी लावली. मृगात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली.मात्र १५ दिवसांपासून पूर्णा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला असून असून, दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांचे डोळे … Read More

You cannot copy content of this page