पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यास ३ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण
परभणी;स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ईशारा परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यात २०२४ खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन, कापूस, मुग, उडीद या सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले.प्रधानमंत्री पीक … Read More










