समृद्धी महामार्गासाठी चुकीच्या मुल्यांकन प्रकरणात कृषी विभागातील ७ जणं निलंबित..
तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रकरणात चौकशी केली होती. चौकशी अंती शासनाकडून संबंधित सात अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई;कृषी विभागाचे कक्ष अधिकारी नितीन शेळके यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश परभणी(प्रतिनिधी).जालना- नांदेड … Read More










